url shortner

Wednesday, July 4, 2018

काँग्रेस नेत्यांविरोधात लाड यांचा ५०० कोटींचा दावा

नवी मुंबईतील सिडकोच्या भूखंड घोटाळ्याचा आरोप केल्याप्रकरणी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, रणदीप सुरजेवाला आणि संजय निरुपम यांच्याविरोधात ५०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. मुंबई उच्च न्यायालयात ५०० कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा करत असल्याची नोटीसच लाड यांनी या तिन्ही काँग्रेस नेत्यांना बजावली आहे.

from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2ISUqd9

No comments:

Post a Comment