url shortner

Thursday, July 19, 2018

केबल, पेव्हरब्लॉक, मातीचा भार कारणीभूत

अंधेरीतील गोखले उड्डाणपुलाकडील पादचारी पूल कोसळण्यामागे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा, पुलास लागलेला गंज, केबल, पेव्हरब्लॉक, मातीचा भार, त्यासाठी महापालिकेने रेल्वेची पूर्वपरवानगी न घेणे ही प्रमुख कारणे असल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे.

from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2LkvnFe

No comments:

Post a Comment