अंधेरीतील गोखले उड्डाणपुलाकडील पादचारी पूल कोसळण्यामागे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा, पुलास लागलेला गंज, केबल, पेव्हरब्लॉक, मातीचा भार, त्यासाठी महापालिकेने रेल्वेची पूर्वपरवानगी न घेणे ही प्रमुख कारणे असल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2LkvnFe
No comments:
Post a Comment