'राज्यसरकार कर्मचाऱ्यांना बोनस देते मग दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान का मिळत नाही,' असा सवाल करतानाच 'शेतकऱ्यांना दुधासाठी २७ रुपयांच्या आसपास भाव वाढवून द्या. जोपर्यंत सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार,' असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी आज सरकारला दिला.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2NntEfy
No comments:
Post a Comment