मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळं अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मुंबईतही सायन-पनवेल महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाल्याने मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मुंबईतील खड्ड्यांवरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून जोरदार आंदोलनं सुरू केली आहेत. सोमवारी रात्री उशिरा मनसे कार्यकर्त्यांनी मंत्रालयसमोरील रस्ता खोदून सरकारचा निषेध केला आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2zGFFea
No comments:
Post a Comment