इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीला चालना देण्याचे केंद्र व राज्य सरकारचे धोरण असल्याने भविष्यात या वाहनांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वाहनांच्या चार्जिंगसाठी भविष्यातील तरतूद म्हणून राज्यभरात ५०० चार्जिंग स्टेशने उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2xGUUAD
No comments:
Post a Comment