महाराष्ट्र टोलमुक्त करण्याचे आश्वासन २०१४मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी देणाऱ्या भाजप-शिवसेना युती सरकारने प्रत्यक्षात अनेक टोलनाक्यांसमोर गुडघे टेकले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात मंगळवारी मुंबई व पुण्यादरम्यानच्या प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आणि दररोज एक लाखापेक्षा अधिक वाहनांची वर्दळ राहत असलेल्या 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'चीही भर पडली.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2MsYwL6
No comments:
Post a Comment