पावसाने विश्रांती दिल्याने शेतमालाची तोड झाली असली तरी मागणी आणि पुरवठा सारखा आहे. मात्र, तुलनेत बटाट्यासह पावट्याची आवक घटल्याने दरात वाढ झाली. तर हिरवी मिरची स्वस्त झाली. वाई, पारनेर, पुरंदर, सातारा येथून आवक होणाऱ्या मटारचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे.
from Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines https://ift.tt/2x6MelZ
No comments:
Post a Comment