राज्य सरकार खड्डे बुजवल्याचा दावा करत असले तरी अपघात का थांबत नाहीत, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीत केला. मंगळवारी मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सहा प्रवाशांचा जीव गेला त्याला जबाबदार कोण, असा सवाल न्यायालयाने राज्य सरकारला केला आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2N6mtNc
No comments:
Post a Comment