'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभ्रमणात सगळ्यांचेच रेकॉर्ड मोडले आहेत. भारताशी अनेक देशांचे संबंध बरे नव्हते. ते दुरुस्त करण्यासाठी पंतप्रधानांना अशी जागतिक वणवण करावी लागते. या जागतिक वणवणीवर आतापर्यंत १४ हजार कोटी रुपयांचा चुराडा झाला असून हे पैसे जनतेच्या तिजोरीतून उडवले असले तरी त्या बदल्यात भारताला काय मिळाले यावर खुली चर्चा व्हायला हवी', अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2CBQpKX
No comments:
Post a Comment