२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा
सरकारमध्ये धमक नाही. केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार असताना दुष्काळ का जाहीर करत नाही. लवकरच दुष्काळ जाहीर झाला नाही तर शिवसेना सरकारविरूद्ध आंंदोलन करणार - उद्धव ठाकरे
from Latest News mumbai News18 Lokmat https://ift.tt/2P9GHpw
No comments:
Post a Comment