देशभरातील ७६ टक्के मेल-एक्स्प्रेस गाड्या वेळेवर धावत असल्याची आकडेवारी रेल्वेच्या विभागांनी सादर केली आहे. मात्र, प्रवाशांची मते जाणून घेतली असता सरासरी ६० टक्केच गाड्या वेळेवर धावत असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर रेल्वेमंत्री गोयल यांनी रेल्वे विभागांच्या प्रमुखांना खरमरीत पत्र पाठवले असून, वक्तशीरपणाची आकडेवारी फुगवून सांगण्याचे गैरप्रकार बंद करण्याची तंबी दिली आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2OwSQEV
No comments:
Post a Comment