'संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांचा अपमान करण्याबरोबरच गोवा मुक्ती संग्रामासंदर्भात भारतीय लष्करावरही वादग्रस्त व आक्षेपार्ह विधाने आपल्या आत्मचरित्रात लिहिणारे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांना १९९१मध्ये देण्यात आलेला भारतरत्न पुरस्कार परत घेण्यात यावा', अशा विनंतीची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2Ex7GY2
No comments:
Post a Comment