गेल्या चार वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेले निर्णय आणि योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली की नाही, तसेच जिल्ह्यांत पक्षाची काय स्थिती आहे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जिल्ह्यांचे दौरे सुरू केले आहेत.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2Q2b8eK
No comments:
Post a Comment