अजून पाऊस पुरता सरलेलाही नाही आणि उन्हाचा ताप व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळे दुपारच्या वेळी उन्हात बाहेर पडायला नको, अशीच इच्छा मुंबईकर सध्या व्यक्त करत आहेत. वातावरणात असलेली आर्द्रता आणि सरासरी तापमानाहून अधिक तापमान यामुळे मुंबईकर अस्वस्थ आहेत.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2OA2Wof
No comments:
Post a Comment