हृदयविकाराच्या रुग्णाला तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज असताना केईएम रुग्णालयात तीन तासांहून अधिक काळ निदान चाचण्या करण्यासाठी तिष्ठत ठेवल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. राम चांदणे (५२) असे या रुग्णाचे नाव असून, विविध चाचण्यांसाठी रांगेमध्ये उभे रहावे लागल्याने चांदणे यांनी जीव गमावला, असे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2OCMhk3
No comments:
Post a Comment