url shortner

Sunday, January 13, 2019

६० रुग्णालये महात्मा फुले योजनेतून बाद

वैद्यकीय उपचार प्रत्येक गोरगरीब रुग्णांना मिळायलाच हवेत हा आरोग्यविमा योजनेचा प्रमुख उद्देश आहे. मात्र आरोग्यविमा योजनेचा लाभ न देता अशा गोरगरीब रुग्णांची लुबाडणूक करणाऱ्या राज्यातील ६० रुग्णालयांना सक्त ताकीद देऊन महात्मा फुले, आयुषमान भारत आरोग्य योजनेतून वगळण्यात आले आहे.

from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या http://bit.ly/2M5Z4rv

No comments:

Post a Comment