'माझा संघर्ष माझा मुलगा नजीबसाठी तर आहेच, मात्र ज्यांच्यावर अन्याय, अत्याचार होत आहेत अशा देशभरातील विद्यार्थ्यांसाठी मी लढत आहे', असं सांगत, जो पर्यंत अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही, तो पर्यंत मी लढतच राहणार आणि या सरकारने हे लक्षात ठेवावे की, जो पर्यंत माझा मुलगा मला परत मिळत नाही, मला न्याय मिळणार नाही तो पर्यंत मी गप्प बसणार नाही,' असा इशारा बेपत्ता झालेला जेएनयूचा विद्यार्थी नजीब खान याची आई फातिमा नफीस यांनी मोदी सरकारला दिला आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या http://bit.ly/2M9brDd
No comments:
Post a Comment