मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मनरेगा अंतर्गत (कॉन्व्हर्जन स्कीम) होणारी कामे यापुढे थेट प्रांताअधिकारी स्तरावर मंजूर केली जाणार आहेत. कार्य मंजुरीचा वेळ अपव्यय टाळून लोकांना त्वरित रोजगार आणि कामांना मंजुरी मिळावी, यासाठी रोहयो मंत्री जयकुमार रावल यांच्या सूचनेनुसार रोहयो विभागाने निर्णय घेतला आहे.from Latest News mumbai News18 Lokmat http://bit.ly/2wf94I2
No comments:
Post a Comment