url shortner

Tuesday, May 14, 2019

दुष्काळाकडे सरकारचे दुर्लक्ष

जिल्ह्यातच नव्हे तर, संपूर्ण राज्यात भीषण दुष्काळ आहे. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारकडे दुष्काळ निवारण्यासाठी उपाययोजना नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सोमवारी नवगण राजुरी (जि. बीड) येथे पत्रकार परिषदेत केली. तत्पूर्वी, त्यांनी सोमवारी जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा आणि बीड तालुक्यांत ठिकठिकाणी दुष्काळी पाहणी व शेतकऱ्यांशी संवाद साधला.

from Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines http://bit.ly/2JiQBmb

No comments:

Post a Comment