url shortner

Friday, May 3, 2019

राज्यात उष्माघाताचे चार बळी

तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने असह्य उकाड्यामुळे राज्यात उष्माघातामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. १५ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत या चौघांचा मृत्यू झाला असून, २४४ जणांना उष्णतेशी संबंधित आजारांमुळे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच पाच जणांवर राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये उपचार सुरू आहेत.

from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या http://bit.ly/2PIPZH3

No comments:

Post a Comment