हवामान ढगाळ असल्यामुळे आणि विमानामध्येही तांत्रिक बिघाड असल्यामुळे गुरुवारी विमान चाचणी घेऊ नये, असे मारिया झुबेर यांनी स्पष्टपणे यू वाय एव्हिएशन कंपनीला सांगितले होते, तरीही जबरदस्तीने या चाचण्या का घेण्यात आल्या? असा संतप्त सवाल या विमान दुर्घटनेमध्ये मृत्युमखी पडलेल्या वैमानिक मारिया व राजपूत कुटुंबीयांनी उपस्थित केला.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2IB6gZn
No comments:
Post a Comment