अनेक डॉक्टर दुर्गम भागांमध्ये सेवा देण्यास तयार नसतात. एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर ग्रामीण तसेच दुर्गम भागांमध्ये बॉण्ड सेवा देणे बंधनकारक आहे. ही सेवा दिली नाही तर त्यासाठी दंडात्मक तरतूदही करण्यात आली आहे. मात्र तरीही ग्रामीण भागांत जाण्यासाठी डॉक्टर तयार होत नाहीत.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2Kx4BZT
No comments:
Post a Comment