पावसाळ्यातील दूषित पाण्यातून संसर्ग होऊन लेप्टोची लागण झाल्याने वरळी येथील १७ वर्षीय मुलाचा १३ जुलैला मृत्यू झाला. दीड महिन्यातील लेप्टोचा हा पाचवा बळी आहे. एका खासगी रुग्णालयातही लेप्टोमुळे ४२ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2L9AtnR
No comments:
Post a Comment