राज्यात बालमृत्यू रोखण्यासाठी वेगवगेळ्या उपाययोजना करूनही एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत १३ हजार ५४१ बालमृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सोमवारी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2Nj3hrc
No comments:
Post a Comment