url shortner

Tuesday, July 17, 2018

वर्षभरात १३ हजार बालमृत्यू

राज्यात बालमृत्यू रोखण्यासाठी वेगवगेळ्या उपाययोजना करूनही एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत १३ हजार ५४१ बालमृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सोमवारी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.

from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2Nj3hrc

No comments:

Post a Comment