मुंबईतील अनेक नाले व गटारे हे कचरा जमा होऊन तुंबतात. मात्र, राज्य सरकारने प्लास्टिकबंदी केल्यापासून चांगले परिणाम दिसू लागले आहेत. कचरा कमी म्हटल्यावर पाणी तुंबण्याचे प्रकारही कमी होतील. त्यामुळे यापुढे पाणी तुंबण्याचे प्रकार कमी होतील, असा दावा मुंबई महापालिकेने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात केला.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2JAyrbo
No comments:
Post a Comment