url shortner

Thursday, July 19, 2018

‘अधिकाऱ्यांना कसली मस्ती आली आहे?’

आमदारांना अपमानीत करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून मुजोर अधिकाऱ्यांना शासन झाले पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे -पाटील यांनी केली. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना कसली मस्ती आली आहे, असा सवाल केला.

from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2Lkrm3K

No comments:

Post a Comment