url shortner

Tuesday, July 3, 2018

मध्य रेल्वे ‘लेटलतीफ’

कलच्या वेळेशी मुंबईकरांचा दिनक्रम बांधलेला असतो. त्यामुळे लोकल वेळेवर धावणे सर्वांसाठीच आवश्यक असते. मात्र निदान मध्य रेल्वेच्या बाबतीत तरी तसे होताना दिसत नाही. पश्चिम रेल्वे सेवा देण्यात अग्रभागी असताना मध्य रेल्वेने वक्तशीरपणात नेहमीप्रमाणे तळ गाठला आहे.

from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2lMIv7H

No comments:

Post a Comment