'बदली होत नसेल तर आम्हाला इच्छामरण द्या किंवा घटस्फोट तरी घेऊ द्या...' अशी मागणी केली आहे राज्यातल्या तलाठ्यांनी. वैद्यकीय कारण, पती-पत्नी एकत्रिकरण, माजी सैनिक, अपंगत्व अशा विविध कारणांखाली आंतरविभागीय बदलीसाठी अर्ज केलेले तलाठी गेल्या चार वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेत आहेत.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2ySi6f1
No comments:
Post a Comment