गेल्यावर्षी उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन वेळेत न होऊ शकल्याने विद्यार्थी व पालकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला. भविष्यात पुन्हा असे होऊ नये यासाठी ७ फेब्रुवारी रोजी राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली होती.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2yowKLl
No comments:
Post a Comment