डोईवर आग ओकणारा सूर्य आणि भोवताली पसरलेली वाईट हवा यामुळे मुंबईकर चार दिवसांपासून दिवस पुरते कातावले आहेत. अशीच स्थिती आज, बुधवारीही असेल. मात्र उद्या, गुरुवारपासून वारे वाहण्यास सुरुवात झाली की हवेत साचलेली प्रदूषके वाऱ्यासोबत वाहून जातील, आणि हवेचे तानमान सुधारेल, अशी आशा आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2yMril4
No comments:
Post a Comment