महिलांवरील वाढत्या लैंगिक छळाचे वादळ 'मी टू' मोहिमेद्वारे सध्या वेगाने घोंघावत आहे. या मोहिमेद्वारे अनेक महिलांनी आपला लैंगिक छळ झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. यापैकी अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि केट शर्मा यांनी पोलिस ठाण्यात लेखी अर्ज दिले आहेत. मात्र, असेच अनेक महिलांनी केले तर किती गुन्हे दाखल करणार आणि विशेष म्हणजे बहुतांश तक्रारी या अनेक वर्षांपूर्वीच्या असल्याने त्याचा तपास तरी कसा करणार? असे अनेक प्रश्न पोलिसांना पडले आहेत.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2yo2v7o
No comments:
Post a Comment