मुंबईतील रेल्वे मार्गांवर गेल्या पाच वर्षांत १८,४२३ जणांनी अपघातात प्राण गमावले असून, या कालावधीत जखमी झालेल्यांची संख्या १८,८८७ इतकी आहे. रुळ ओलांडताना, लोकलमधून तोल गेल्याने, खांबास धडकल्याने हे अपघात झाले असून, माहिती अधिकारांतर्गत गेल्या पाच वर्षांतील अपघातांची ही आकडेवारी उपलब्ध झाली आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2AnDkDm
No comments:
Post a Comment