'शिवसेना-भाजप यांच्यात सतत काहीतरी बिनसत असल्याने मध्यंतरी वेगवेगळी चर्चा सुरू होती. आता पुन्हा जवळीक वाढू लागली आहे. अयोध्येत गेल्यामुळे त्या दोघांना बहुतेक राम पावला असावा', असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी शिवसेना-भाजपला लगावला.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2Qwe32y
No comments:
Post a Comment