देशात बहुचर्चित असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भू-संपादनासाठी डिसेंबर २०१९ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. प्रकल्पातील भू-संपादनाचा आढावा घेतला असता अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. मात्र, भू-संपादनाची अंतिम मुदत जरी हुकली तरी बुलेट प्रकल्पाचे काम वेळेतच सुरू होणार असल्याचा दावा राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने (एनएचआरसीएल) केला आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या http://bit.ly/2rPh8Ng
No comments:
Post a Comment