बेस्ट कर्माचाऱ्यांचे वेतनापासून अनेक मागण्या प्रलंबित आहेत. वारंवर आंदोलन आणि संप करुनही सरकारकडून दखल घेतली जात नाही, असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच त्यांनी पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.from Latest News mumbai News18 Lokmat http://bit.ly/2PSNQXG
No comments:
Post a Comment