सुट्ट्यांच्या दिवसांत कोकण मार्गावरील गर्दी लक्षात घेता, प्रवासी सुविधेसाठी मध्य रेल्वेने मुंबई-करमाळी आणि मुंबई-मडगाव मार्गावर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम या स्थानकांवर थांबणार असल्याने सुट्टीनिमित्त कोकणात जाणाऱ्या आणि नववर्ष साजरे केल्यानंतर मुंबईत परतणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या http://bit.ly/2V6tMEU
No comments:
Post a Comment