‘पाकिस्तानचे पाणी तोडण्याचा अधिकार कोणत्याही मंत्र्याला नाही. हा आंतरराष्ट्रीय मुद्दा असून, त्याचे खूप गंभीर परिणाम होऊ शकतात. हा निर्णय स्वतः पंतप्रधानांनी घ्यायला हवा. कोणत्याही मंत्र्याने उठावे आणि काहीही वक्तव्य करावे, हे योग्य नाही,’ असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लगावला.
from Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines https://ift.tt/2BQhfNW
No comments:
Post a Comment