आपली धर्मनिरपेक्षतेची संकल्पनाच चुकीची आहे. बहुतांश राजकारणी हे धर्मनिरपेक्ष आणि सांप्रदायिक या दोन श्रेणींमध्ये विभागलेले आहेत. आत्तापर्यंत ज्या पक्षांनी स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हटले त्यांनी या शब्दाचा गैरवापर केला आहे. यामुळेच उजव्या विचारसरणीला अधिक प्रोत्साहन मिळाले आहे, अशा शब्दांमध्ये ज्येष्ठ गीतकार, लेखक जावेद अख्तर यांनी मुंबई कलेक्टिव्हच्या व्यासपीठावरून धर्मनिरपेक्षता या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2EQvJ0Z
No comments:
Post a Comment