'लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने गमावलेल्या जागांबाबत आत्मपरीक्षण करणार आहे,' असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. तर मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांच्या पराभवाविषयी बोलताना 'निवडणुकीत यश-अपय़श असतेच, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही निवडणुकीत पराभव झाला होता', असे उदाहरणही त्यांनी दिले.
from Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines http://bit.ly/2HFK4jw
No comments:
Post a Comment