'मुलाची इच्छा नसताना त्याला वडिलांशी भेटणे सक्तीचे केले तर ते त्याच्यासाठी हानिकारक होईल. तूर्तास वडिलांसोबतच्या भेटीपेक्षा मुलाची इच्छा व त्याचे कल्याण महत्त्वाचे आहे', असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने एका जोडप्यामधील वादात पत्नीला दिलासा देणारा आदेश नुकताच दिला.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या http://bit.ly/2VKceSi
No comments:
Post a Comment