लोकसभेच्या निवडणुकीत मित्रपक्षांना एकही जागा न देऊन त्यांची बोळवण केली असली तरी, आगामी विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांना जागा सोडण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. यातच २८८पैकी निम्म्या जागा शिवसेनेने मागितल्याने भाजपपुढे जागावाटपाचा मोठा पेच उभा राहिला आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या http://bit.ly/2wFWUId
No comments:
Post a Comment