अंधेरीच्या पूर्व-पश्चिमेस जोडणाऱ्या गोखले पुलास लागून असलेला पादचारी पूल कोसळण्यामागे त्यावरील केबलच्या जाळ्याचा भार आणि पुलाला हळुहळू चढत गेलेला गंज हे मुख्य कारण असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुमारे आठ मीटर रुंदीच्या या पुलावर क्षमतेपेक्षा जादा भार आल्याप्रमाणेच पुलाचा सांगडा अंर्तबाह्य गंजत गेल्याने ही दुर्घटना ओढवल्याचे रेल्वेतील सूत्रांचे म्हणणे आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2Kt9ELI
No comments:
Post a Comment