मुंबईच्या उपनगरात सध्या अस्तित्वात असलेले ८८ हजार पथदिवे बदलून त्याऐवजी एलईडी दिवे बसवले जाणार आहेत. रिलायन्स एनर्जीतर्फे हे काम केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात जुलै २०१८ पर्यंत कंपनी १९ हजार ८०० एलईडी दिवे बदलण्यात येणार असून त्यामुळे ४० टक्के ऊर्जेची बचत होईल, असा दावा करण्यात आला आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2KG9YGe
No comments:
Post a Comment