जोगेश्वरी-गोरेगाव स्थानकांच्या दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. १५ ते २० मिनिटांच्या प्रयत्नानंतर ही वाहतूक सुरू झाली. मात्र लोकल अत्यंत धीम्या गतीनं धावत होत्या. सकाळी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक ठप्प झाल्याने मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या http://bit.ly/2webhmZ
No comments:
Post a Comment