ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने मुंबईकरांना पावसाळ्याच्या ऋतूची केवळ अधून-मधूनच जाणीव झाली. पावसाने आतापर्यंत एकूण सरासरी गाठली असली तरी ऑगस्टमध्ये मात्र मुंबईत ६२ टक्के कमी पावसाची नोंद झाली.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2PoOsVh
No comments:
Post a Comment