राज यांनी देशातील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहिले आहे. ईव्हीएम मशीन्समध्ये गडबड आहे हे आपण खूप आधीपासून ऐकत आहोत. काही ठिकाणी उमेदवारांना शून्य मत मिळाली हे न पटणार आहे अस राज यांनी पत्रात म्हटले आहे.
from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2wyENmW
No comments:
Post a Comment