'50 पैसे घालवून एक फोन केला असता तर सगळी माहिती मिळाली असती'
अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यानंतर राज्य सरकारवर चहूबाजूंनी मोठी टीका होत आहे. या टीकेला सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं आहे.
from Latest News mumbai News18 Lokmat https://ift.tt/2SNtWjy
No comments:
Post a Comment