अडीच वर्षांपूर्वी कोपर्डीची घटना घडली. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीने राज्यभर जोर धरला. सकल मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे राज्यात निघाले. राज्य सरकारवरचा दबाव कमालीचा वाढलेला होता. या आंदोलनांचा राजकीय फायदा उठविण्यासाठी विरोधकही पडद्यामागे हालचाली करत होते. यात देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद राहते की जाते, असे वातावरण राज्यात निर्माण केले गेले. परंतु, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुत्सद्दीपणे हा विषय हाताळला.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2RpDuzZ
No comments:
Post a Comment