पुण्याचा ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक साक्षीदार असलेल्या शनिवारवाड्याच्या प्रांगणात १९१५ मध्ये काँग्रेसमधील नेमस्त एकत्र आले होते. लोकमान्य टिळकांच्या जहाल विचारांच्या धोरणाला विरोध करण्यासाठी नेमस्तांमध्ये कोण कोण होते? तर पुढे देशाच्या फाळणीच्या मुद्द्यावर जे एकमेकांचे विरोधक झाले, असे महात्मा गांधी आणि महंमद अली जिना. हा क्षण टिपणारे नेत्रसुखद छायाचित्र आगामी वर्षाच्या सुरुवातीस रम्य पुण्याची आठवण ताजी करणार आहे. प्रत्येक महिन्याच्या ‘त्या’ पानामुळे नॉस्टॅल्जिक होऊन रम्य पुण्याचा काळ अनुभवता येणार आहे.
from Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines https://ift.tt/2FQKFzV
No comments:
Post a Comment