url shortner

Friday, November 30, 2018

सीमाप्रश्नी पंतप्रधानांच्या भेटीचा आग्रह

बेळगावसह ८६५ गावे महाराष्ट्रात यावी यासाठी गेली १४ वर्षे न्यायालयात प्रश्न प्रलंबित आहे. मात्र आता न्यायालयाच्या बाहेर या प्रश्नाचा विचार व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची मागणी करण्यात आली आहे.

from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2Q3FH7J

No comments:

Post a Comment